तलाठी कार्यालयाला गुड बाय! आता घरबसल्या फक्त 25 रूपयांत करा महत्वाची कामे
महाराष्ट्र सरकारने वारस नोंदणी आणि सातबारा उताऱ्यावरील नाव बदलण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी नवीन डिजिटल प्रणाली लागू केली आहे. या सुधारित प्रणालीमुळे नागरिकांना तलाठी कार्यालयात वारंवार [more…]