जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा तडाखा –प्रशासनाकडून तात्काळ पंचनाम्याची सुरुवात
जामनेर –नेरी व पळसखेडा मिराचे परिसरात वादळी वाऱ्यांसह झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेती, घरे आणि दैनंदिन जीवनावर याचा गंभीर परिणाम झाला आहे. [more…]