0 min read
उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र राजकीय

“माहिती अधिकारालाच हरताळ? एकुलती ग्रामपंचायतीवर संशयाची छाया

जामनेर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!  जामनेर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या कारभारावर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, एकुलती गावातील विकासकामांमध्येही भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात [more…]

1 min read
उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र

जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा तडाखा –प्रशासनाकडून तात्काळ पंचनाम्याची सुरुवात

जामनेर –नेरी व पळसखेडा मिराचे परिसरात वादळी वाऱ्यांसह झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेती, घरे आणि दैनंदिन जीवनावर याचा गंभीर परिणाम झाला आहे. [more…]