‘शंभर दिवसांच्या कृती आराखड्यात जिल्ह्याचे सामाजिक न्याय विभाग आणि यावल आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्पाची राज्यात चमकदार कामगिरी’
जळगाव, दि. २३ :राज्य शासनाच्या ‘सुकर जीवनमान’ अभियान तसेच शंभर दिवसांच्या कृती आराखडा उपक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्याने समाज कल्याण आणि आदिवासी विकास क्षेत्रात राज्यात प्रथम क्रमांक [more…]